मुख्य सामग्रीवर वगळा

Marathi Attitude Status

👉ना_कोणाच्या अभावामुळे जगतो
✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो
🔥आरे_जिंदगी _आमची आहे
#बस_आम्ही_आमच्या 👊रुबाबात जगतो.😎

👉काही_लोकांना#माझी
जरा_जास्तच_#माहिती असते
बहुतेक #कामधंदे _सोडून
माझाच #अभ्यास _करतात.👿

आयुष्यात कोणाला नाव ठेवताना
हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.👍

वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि
         लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो.😢

प्रत्येक भूकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढे जायचे.🙏


ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी
बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची
लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30
सेकंदाची पण नाही!

माघार घेतली म्हणून कमी समजू नका
     कारण वाघ चार पावले मागे जातो ते
झेपघेण्यासाठी🐅🐯

पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
दुःख नाही
गर्व त्यागोष्टी चे आहे कि
ताकद नाही कोणाची
तोडांवर बोलायची.😈

लोकांना आपण का खटकतो
आपण वाईट वागतो म्हणून
नाही
तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!

आम्ही खूप भारी तर नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही
जे आहे ते real आहे.

प्रत्येकाची एक खराब वेळ असते
आणि मी त्याच
वेळेचा गुलाम आहे सध्या!

लूक तसा साधाच आहे
पण सध्या
भल्यानां वेड लावून सोडतो.

काही माणसं स्वतः ला काय
समजतात के माहीत इतका
Attitude.


परके तर हवा देतात
आग तर आपलेच लावतात.

अनुभव सांगतो शांतता चांगली कारण
शब्दाने लोक नाराज होतात.

इमानदारी गेली तेल लावत
आता जसे तुम्ही तसे आम्ही😃

आयुष्यात कधी कधी असं पण
वाटत काही माणसं भेटलीच
नसती तर बरं झालं असत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Marathi Attitude Status

#मोहब्बत 💑 करना #हमारे 👦 बस की #बात नहीं, 😕 लेकिन #अगर ☝ हो #गई तो उसे #रोकना 👊 किसी के #बाप 👨 की #औकात 😏 नही ।। 😏😏 चुक*  झाली तर   *माफ* करा पण ते   *प्रेम* कमी  करू नका…. कारण *चूक* हे *आयुष्याच*  एक *पान* आहे  पण *नाती*  आयुष्याच *पुस्तक*  आहे.. #गुंडगिरी  #भाईगिरी करायची असती तर कधीच #भाई झालो असतो …. पण #आईचीछाया आणि #मित्राची साथ कधीच कमी पडली नाही त्यामुळे #भाई बनायची कधीच गरजच पडली नाही आठवण Aali Nahi Asa Kadhi झालच Nahi, विसरावं म्हटलं tari, विसरता Yet nahi. #जे मनुष्य KHOTE *बोलायला Ghabrto, तो Dusrya कशालाच Ghabarat नाही. Time Barobar मन Ani मन barobar माणसे, Kashi badaltaat, Kadatch nahi. रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ, कारण, शरीराला ज़खम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते. लोकं #Aaplyamude नाही… परंतु #Aplya_sathi रडायला ^Pahije. दूरच jayach asel tar, जवळच Yevu nako. Mirror; Heart, Both are नाजूक. But Deference एवढाच कि in Mirror सगळे दिसतात, and In Heart Lifetime आपलेच दिसतात. Tuja aani Maja Maitri chi

Marathi Attitude Status Boys

👉आम्ही खूप भारी तर नाही😎 पण कोणापेक्षा कमी पण नाही💪 जे आहे ते real आहे.😎🙏 प्रत्येकाची एक खराब वेळ असते आणि मी त्याच वेळेचा गुलाम आहे सध्या! लूक तसा साधाच आहे पण सध्या भल्यानां वेड लावून सोडतो. काही माणसं स्वतः ला काय समजतात के माहीत इतका Attitude. परके तर हवा देतात आग तर आपलेच लावतात. अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात. इमानदारी गेली तेल लावत आता जसे तुम्ही तसे आम्ही😃 आयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत. ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी समजून जावं तुमची लायकी कळाली.✌ माणूस मळका असला तरी चालेल पण जळका असू नये. सत्य कायम टोचत कारण त्यामध्ये पॉइंट असतो. गैरसमज वाढत गेले की लोकांना ते पण ऐकू येतं...... जे आपण कधी बोललोच नाही! आयुष्याचा एक नियम बनवा जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरा🙏 सगळे पर्याय संपतात तेव्हा लोक आमचा शोध सुरू करतात.👍💯 तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी भारी भेटलय So पुढील वाटचालीस शुभेच्छा💐 Respect वयानुसार नाही तर #वागण्यानुसार देतो आपण.... मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो ज्यांची #लायकी नव्हती त्यांना जवळ केलं.🔥 आ

Marathi Attitude Status

👉 गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली.👈 👉डोळे 👀होते माझे मिटलेले 👈 👉आणि रात्र 🎇तिने चोरून नेली👈 2 ] आमच्या मित्रांची नजर आणि जिगर वाघाची असते म्हणुन आमचे जगने बेफिकर असते..!! 3 ] ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक ! 4 ] जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ ! 5 ] ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला… 6 ] “ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला, तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.” 7 ] तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे… जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा… 8 ] “विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी…. लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी. कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी” 9 ] प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. 10 ] “आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. ” 11 ] कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. 12 ] “आठवण करुन देतो पाऊस , त